शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वर्धा नदीवरील ‘तो’ बंधारा तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:05 IST

वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी उद्योगाला : सात गावांच्या पाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे निवेदन

चंद्रपूर : वर्धा नदीवरील चिंचाळा येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे सात गावांना पाणीपुरवठा होते. मात्र अलीकडे एमआयडीसी व धारीवाल कंपनीने वर्धा नंदीवर बंधारा बांधून सात गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला कोरड आणली आहे. हा बंधारा येत्या सात दिवसात प्रशासनाने तोडावा, अन्यथा बंधारा तोडून फेकला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष रजित मासीरकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिला आहे.वर्धा नदीवर बंधारा बांधल्यामुळे चिंचाळा, शेणगाव, सिदूर, वांढरी, वेंडली, पिपरी, धानोरा या सात गावांचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तुम्हीही बंधारा बांधा, असा उलट सल्ला देत एकप्रकारे ग्रामीण जनतेचा अपनाम केला आहे. या बंधाºयामुळे सात गावातील २० हजार लोकांना पाणी पुरवठा बंद होत आहे. शासनाचे पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य असून नंतर शेती आणि शेवटी उद्योगाला पाणी देण्याचा नियम प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून उद्योगाला पाणी देण्याची मंजुरी कशी दिली, असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे.प्रशासनाने सात दिवसात बंधारा तोडावा अन्यथा संभाजी ब्रिगेड सातही गावाच्या लोकांना सोबत घेऊन बंधारा तोडून टाकेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकारी, आ. नाना श्यामकुळे, तहसीलदार व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, तालुकाध्यक्ष रजिंत मासीरकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कांबळे, शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कार्याध्यक्ष ओमेश्वर मेसेकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच डॉ. शरद रणदिवे, गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.