शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:46 IST

जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात बैठक : विविध समस्यांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते. या दृष्टीने शनिवार दि. १ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालय मंथन हॉल येथे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक पार पडली.सदर बैठकीला सीटीपीएस सीआयएसएफ कंमाडंट विवेक सिंग, एसडीएम गव्हाड, उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय अधिकारी विलास यामावार आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर बैठकीदरम्यान या वर्षात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्यातून निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकवेळा कामगाराचे बंद पुकारणे, मोर्चे तसेच शेती अधिग्रहणाविरुद्ध शेतकºयांचे मोर्चे इत्यादी समस्या वारंवार उद्भवत असतात. त्यावर सुद्धा बैठकीदरम्यान उपाय योजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.सदरबैठकीला औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १०० प्रतिनिधींची उपस्थिती होते. उपस्थितांपैकी प्रत्येकांनी आपल्या समस्या मांडल्या. पोलीस विभागाशी निगडीत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तथा संचलन प्रभारी अधिकारी पोनि जयंत चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक कोकाटे, पोलीस निरिक्षक गडचांदूरचे पवार, भद्रावतीचे पोलीस निरिक्षक मडावी, पडोलीच्या पोलीस निरिक्षक ढाले, स्थागुशाचे निरिक्षक अंभोरे, सुरक्षा शाखा तिवारी, घुग्घुस चहांदे, पाटील, चव्हाण आदी उपस्थित होते.