शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ब्रह्मपुरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार

By admin | Updated: April 11, 2017 00:49 IST

देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे.

वाही नाला अतिक्रमण प्रकरण : जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे. त्या निविदामध्ये कुठेही एकसूत्रीपणा नसल्याने पुन्हा एकदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.ब्रह्मपुरी शहरांतर्गत वाही नाला इतिहासकालीन आहे. कधी काळी हा नाला ब्रह्मपुरीचा वैभव होता. बारई समाजाच्या वतीने पानाची मळे फुलविली जात होती. कालांतराने वस्त्या वाढत गेल्या व शेतजमिनीची विल्हेवाट वास्तव्यास येऊ लागली. परंतू सिटी सर्वेक्षणा नुसार हा नाला कायम राहणे अपेक्षित होते. सिटी सर्व्हे नुसार हा नाला कुठे सहा मीटर, तर कुठे १३ मीटरपर्यंत रुद आहे. तर खेडवरुन हा नाला गराडी नाल्यात विलिन होत असल्याचे दाखविले जात आहे. परंतु सद्या या नाल्याची लांबी व रुंदी हे दोन्ही धोक्यात आले आहे. जेव्हा या नाल्याच्या अतिक्रमणाबाबत नगर परिषदेच्या सभागृहात प्रश्न चर्चेला आला. तेव्हा नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निश्चित करण्यात आले. निविदा मंजूर करण्यात आली परंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांना विश्वासात घेऊन काढण्यात आली नसल्याचे उपाध्यक्षा रश्मी पेशने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता. नाल्याचे बांधकाम करून अतिक्रमणधारकांना दिलासा देणार की नक्कीच अतिक्रमण काढले जाणार याबाबत अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे. कारण नाल्याचे बांधकाम करण्यापूर्वी भूमापन विभागाकडून सदर नाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले नाही ही वस्तूस्थिती आहे. सर्वेक्षणांतर्गत नाल्याची रेकार्डप्रमाणे रुंदी व आज अस्तीत्वात असलेली रुंदी विचारात न घेऊन कामाची निविदा काढणे म्हणजे कुणाला आश्रय देण्यात येणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी या भोंगळ ाकरभारावर लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)