शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

शिवाजी वाॅर्डात पाच दिवसांपासून पाण्यासाठी बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

बल्लारपूर : शिवाजी वॉर्डातील बीटीएस प्लांटकडे जाणाऱ्या मार्गावर मागील चार दिवसापासून नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. बीटीएस प्लांट चौकातील ...

बल्लारपूर : शिवाजी वॉर्डातील बीटीएस प्लांटकडे जाणाऱ्या मार्गावर मागील चार दिवसापासून नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे.

बीटीएस प्लांट चौकातील व्यवसायी शेख बबलू यांनी सांगितले की, मागील पाच दिवसापासून आमच्याकडे पाणीच नाही, तर अनेक भागात पाणी येत नसल्याच्या नळधारकांच्या तक्रारी आहेत. शिवाजी वॉर्ड रहिवासी तेजिंदरसिंग दारी यांनी सांगितले की, सकाळी पाण्यासाठी लवकर उठावे लागते व फक्त अर्धा तासच पाणी मिळते. त्यानंतर नळाची धार कमी झाल्यामुळे पाणी मिळत नाही. डेपो विभागातील अनेक नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी आहे. पाण्याची तक्रार करण्यासाठी शाखा अभियंता येरणे यांना फोन केला असता ते फोनच उचलत नाही, अशा तक्रारी नळ ग्राहकांच्या आहे. डेपो विभागात जुन्या पाईपलाईनमधून पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे नवीन पाईप लाईनमधून नळ ग्राहकांना पाणी मिळत नसल्यामुळे जुनी पाईप लाईन त्वरित बंद करावी, अशी नळ ग्राहकांची मागणी आहे.