शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बोगस बियाण्यांमुळे कपाशी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:10 IST

शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : शेतकºयांची कृषी विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.कोरपना तालुक्यातील बिबी येथील शेतकरी सुरेंद्र बापुराव गिरडकर यांच्या सर्वे नं. मधील ३ एकर कपाशीची झाडे जागेवरच करपून वाळत आहे. यामुळे शेतकºयाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे. तक्रार सुरेंद्र गिरडकर म्हणाले, खरिपात हंगामातील नियोजनाप्रमाणे शेतात बियाणांची पेरणी करून काळजी घेण्यात आली. मशागतीसाठी बराच खर्च आला. मात्र, ऐन कापसाचे पीक हाती येण्याच्या कालखंडातच झाडे करपू लागली. याचा परिणाम फळधारणेवर होत असून पाने करपून वाळत आहेत. बियाण्यांमुळे हा प्रकार घडला. उत्पादन कमी होणार असून, याला कारण बियाणे आहे. नजीकच्याही शेतशिवारात काही शेतकºयांच्या कपाशीची झाडे अशीच करपत असल्याचा प्रकार दिसत आहे. त्यामुळे बियाणे कंपनीवर कारवाई करून गुन्हे दाखल करावी, अशी मागणी सुरेंद्र गिरडकर यांनी केली आहे.कृषी विभागाकडून कानाडोळाशेतकºयांनी यासंदर्भात पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार केली. या घटनेला दोन आठवडे झाले. मात्र संबंधित अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली नाही. वारंवार विचारणा करूनही जाणीवपूर्वक कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात यवतमाळ येथील श्रीराम अ‍ॅग्रो कंपनीच्या व्यवस्थापंकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, हा परिणाम बियाण्यांमुळे नसून चुकीच्या व्यवस्थापनामुळे झाला आहे. याला कंपनी जबाबदार नाही.