शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

By admin | Updated: July 11, 2017 00:29 IST

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन : गावकऱ्यांना मिळणार पिण्याचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी(बा) : महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १७१ प्रकल्पांचा (ई) भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीण यांच्या हस्ते तळोधी येथे पार पडला. जिल्हा परिषद चंद्रपूर, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेंतर्गत तळोधी(बा) येथील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्याकरिता येथील एका खासगी सभागृहात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे मुख्य अभियंता जगतारे, शाखा अभियंता डंबारे, बीडीओ प्रकाश तोडेवार, पंचायत समिती सभापती रवी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे, कार्यकारी अभियंता एस.सी. झलके, उपविभागीय अभियंता सहारे, सरपंच राजू रामटेके, उपसरपंच भास्कर लोनबले, भाजपा नेते वसंत वारजुकर, भाजप तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.तळोधी(बा) पाणी पुरवठा योजनेकरिता ५८४.६८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून घोडाझरी तलावातून तळोधी(बा) येथील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून तळोधी(बां.) येथील पाणी समस्येची नेहमीकरिता अडचण मिटणार आहे. या योजनेतून शुद्ध ४० लिटर पाणी पुरवठा केला जाईल, असे आमदार बंटी भांगडिया यांनी कार्यक्रमात सांगितले. तत्पुर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पार पडले. या सोहळ्याकरिता तळोधी(बा) व परिसरातील जनता बहुसंख्येने हजर होती. कार्यक्रमाचे संचालन दिनकर पाकमोडे यांनी तर प्रास्ताविक जगतारे यांनी केले. गेल्या कित्येक दिवसांपासून होत असलेली पाणी पुरवठा योजनेची मागणी पुर्णत्वास येण्याची शक्यता वाढल्याने तळोधी येथील नागरिकांत आनंद पसरला आहे.