शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 15, 2016 00:57 IST

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडवाब्रह्मपुरी : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहे. परिणामी शेतकरी मानसिक विवंचनेत आत्महत्या करत आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत, शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे परिसातील शेतकऱ्यासह भारतीय किसान सभेच्या सदस्याने आंदोलन केले.यामध्ये प्रामुख्याने धानाला उत्पादन खर्चानूसार किमान प्रतीक्विंटल ३५०० रुपये भाव मिळावा, बारमाही सिंचन व्यवस्था, नियमित व अल्पदरात वीज पुरवठा, शेतातील सागवन व इतर झाडे कापण्याची विनाअट त्वरित परवानगी देण्यात यावी, पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतमालाची बाजार समित्यामध्येच खरेदी विक्री तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजमाप व विक्री करण्यात यावी, शेतीचे फेरफार व इतर कामे विनामूल्य व अल्पावधीत करण्याची तरतूद करण्यात यावी, ६० वर्ष वयातील शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सदर मागण्यावर गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष दादा पारधी, मनोहर बोरकर, वामनराव भुसारी, माधवराव पारधी, केशवराव सुर्यवंशी, विनायकराव कुर्वे, श्रीराम समर्थ, शिवाजी सोनवाने, माधव ठाकरे, शालीकराम चौके, विठोबा लांजेवार, महिला प्रमुख सविता पारधी, सुमन भोयर, शारदा माकडे, चंद्रभागा पारधी, गीता सुकारे, प्रमीला भागडकर, सावरकर तसेच भारतीय किसान संघाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)