शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: February 15, 2016 01:06 IST

भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे.

नागरिकांना विकासाची प्रतीक्षा : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेमाजरी : भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे. बहुतांशवेळा या मतदारसंघातून जे प्रतिनिधी निवडून गेले त्यांच्याच किंवा मित्र पक्षाची राज्यात सत्ता आली. तरीही या मतदार संघाचा अपेक्षीत विकास साधला गेला नाही. मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यंत नजर टाकली तर हा मतदार संघ समस्यांच्या विळख्यात दिसून येते. आता शासन दरबारी वरोरा विधानसभाक्षेत्र अशी ओळख आहे. यापूर्वी या मतदार संघाचे नाव भद्रावती होते. या मतदार संघाचे केवळ नाव (शहराचे) बदलवून शासनाने काय साध्य केले, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नाव बदलविण्यापेक्षा विकास गंगा वाहू लागली असती तर जनतेला लाभाचे ठरले असते. या मतदार संघातील कित्येक गावात सरकारी एसटी पोहचली नाही. नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. शेत सिंचनाची आवश्यकतेप्रमाणे सोय नाही. भद्रावती व वरोरा दोन्ही तालुके प्रदूषणाने ग्रासले आहेत.भद्रावती आणि वरोरा तालुक्यात नदी- नाले असून सुद्धा जनता व शेती मात्र ताहनलेलीच आहे. या विधानसभा क्षेत्रातील प्रदूषण अवाक्याबाहेर गेले आहे. मात्र यावर योजना व उपाय केवळ कागदोपत्रीच दखविले जातात. ग्रामीण क्षेत्रात स्थानिक पातळीवर मुलभूत सुविधा नसल्यने ग्रामीण क्षेत्रात काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक शासनाकडे आश्वासक विकासाच्या नजरेने पाहत आहे.वरोरा-भद्रावती मतदार संघाअंतर्गत ग्रामीण कित्येक रस्त्यालगत साधे प्रवाशी निवारे नाही. कित्येक ठिकाणची प्रवाशी निवारे जीर्णावस्थेत आहेत. काही निवाऱ्यात किंवा समोरील जागेवर अतिक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील विजेच्या खेळ खंडोबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक गावात पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. १४ आॅक्टोबर २०१४ ला विधानसभाची सार्वत्रीक निवडणूक झाली. प्रतिनिधी व सरकार बदलले. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. केंद्रात व राज्यात सरकार चालविणारे आमदार- खासदार सत्ताधारीपक्षाचेच आहेत. यामुळे विकास कामासाठी व योजना राबविण्यासाठी निधीची वानवा राहणार नाही, अशी मतदारांची अपेक्षा आहे.सध्या स्थितीचा आढावा घेतला असता विकास कामांअभावी मतदार संघ भकास झाला आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. प्रदूषणाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे मानसाला स्वच्छ प्राण वायुचा श्वास घेणेही दुर्लभ झाले आहे. ध्वनी प्रदूषणाने कानठल्या बसत आहे. या दोन्ही तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. (वार्ताहर)