शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धव्यवसाय स्वंयरोजगारासाठी उत्तम पर्याय: मदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:48 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी, असे प्रतिपादन डॉ. शैलेश मदने यांनी केले. अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोरपनाच्या वतीने कोरपना, राजुरा व जिवती येथील जागृती शिबिरात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकचे इलेक्ट्रीक विभाग प्रमुख वेनु गोपालराव, उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे, सुरक्षा विभाग प्रमुख देवांगन, नाबार्डचे विकास अधिकारी आजीनाथ तेले, बँक आॅफ इंडियाचे मनोहर शेंडे, प्रमोद घरोटे, पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. बाळासाहेब डाखोरे, अल्ट्राटेकचे विद्युत व्यवस्थापक प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.डॉ. मदने यांनी महाराष्ट्र शासनाचे दुग्धव्यवसाय विस्तार तज्ज्ञ असून अमेरिकेतील न्युयार्क येथील फेलोशिपप्राप्त अभ्यासक आहेत. नाबार्डअंतर्गत विविध योजनांची माहिती आजीनाथ तेले आणि बँक आॅफ इंडियाच्या कर्जाची माहिती मनोहर शेंडे व प्रमोद घरोटे यांनी दिली. विद्युत सप्ताहनिमित्त विद्युत सुरक्षा प्रवीण जगताप यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अल्ट्राटेकचे उपमहाव्यवस्थापक कर्नल डे, तर संचालन संजय पेठकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.