शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

दुग्धव्यवसाय स्वंयरोजगारासाठी उत्तम पर्याय: मदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:48 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी, असे प्रतिपादन डॉ. शैलेश मदने यांनी केले. अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोरपनाच्या वतीने कोरपना, राजुरा व जिवती येथील जागृती शिबिरात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकचे इलेक्ट्रीक विभाग प्रमुख वेनु गोपालराव, उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे, सुरक्षा विभाग प्रमुख देवांगन, नाबार्डचे विकास अधिकारी आजीनाथ तेले, बँक आॅफ इंडियाचे मनोहर शेंडे, प्रमोद घरोटे, पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. बाळासाहेब डाखोरे, अल्ट्राटेकचे विद्युत व्यवस्थापक प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.डॉ. मदने यांनी महाराष्ट्र शासनाचे दुग्धव्यवसाय विस्तार तज्ज्ञ असून अमेरिकेतील न्युयार्क येथील फेलोशिपप्राप्त अभ्यासक आहेत. नाबार्डअंतर्गत विविध योजनांची माहिती आजीनाथ तेले आणि बँक आॅफ इंडियाच्या कर्जाची माहिती मनोहर शेंडे व प्रमोद घरोटे यांनी दिली. विद्युत सप्ताहनिमित्त विद्युत सुरक्षा प्रवीण जगताप यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अल्ट्राटेकचे उपमहाव्यवस्थापक कर्नल डे, तर संचालन संजय पेठकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.