शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे समाधान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:52 IST

येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक आनंदी होवून गेला पाहिजे, अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रविवारी बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, नगराध्यक्ष हरीष शर्मा, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पंचायत समिती सभापती गोंविदा पोडे, न. प. उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नगर परिषदेच्या २६ सेवानिवृत्त कर्मचाºयांना त्यांच्या थकीत असलेल्या रकमेचे धनादेश, विधवा, परित्यक्ता महिला व पुरुषांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या वतीने डस्टबीन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसडीओ क्रांती डोंबे यांनी केले. संचालन जांभुळकर यांनी तर आभार अहीर यांनी मानले.पालकमंत्र्यांमुळे विकास कामे मार्गी : ना. अहीरदेशात व राज्यात भाजप सरकार आले तेव्हापासून सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे विविध विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होत आहेत. याचा आपल्याला या क्षेत्राचा खासदार म्हणून अभिमान असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.