शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बल्लारशाह पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:03 IST

येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देजिल्हा रेल्वे प्रवासी संघाची मागणी : विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़दक्षिण, पूर्व, मध्यरेल्वे मार्गावर डोंगरगढ येथे भाविकांचे श्रद्धास्थान माता बंबलेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. याठिकाणी लाखो भाविक मातेच्या दर्शनाला जातात. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू व नागपूर, मुंबई, भोपाळ, दिल्ली येथे जाण्यासाठी प्रवाशांना र्रेल्वेगाड्यांची गरज आहे़ वडसा ते चांदाफोर्टपर्यंत येणाऱ्या गाडीला बल्लारशाह रेल्वेस्थानकापर्यंत थांबा द्यावे, अशी मागणी रेल्वे संघाने केली़ बल्लारशाह-गोंदिया मार्गावरुन धावरी गाडी क्रमांक १२८५२ चेन्नई-बिलासपूर व्हाया चांदाफोर्ट, गाडी क्रमांक १२२५१ वैनगंगा यशवंतपूर-कोरबा व्हाया चांदाफोर्ट, त्रिरोवल्ली-बिलासपूर, एर्नाकुलम-बिलासपूर, त्रिवेंद्रम-कोरबा आदी गाड्यांपैकी एका सुपरफॉस्ट गाडीला हावडापर्यंत विस्तार करावा़ त्यामुळे गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना चांगली सुविधा निर्माण होवू शकते. व्यापार वाढीला चालना मिळेल़ त्याचप्रमाणे चैनई-बिलासपूर, वैनगंगा यशवंतपूर-कोरबा गाडीला मूल येथील रेल्वे स्थानकावर थांबा द्या़ अशी आग्रही मागणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांचेकडे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी केली. ग्रामीण भागातील जनतेला रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आहे. मागील काही वर्षांपासून डोंगरगड या धार्मिक स्थळावर भाविकांची गर्दी वाढत आहे़ बंबलेश्वरीच्या दर्शनासाठी जायचे असेल तर बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजरचा उपयोग होत नाही़ मध्येच उतरून बस अथवा अन्य साधनांनी पुढचा प्रवास करावा लागतो़ ही गाडी शेवटच्या स्थानापर्यंत नेल्यास भाविकांची मोठी सोय होईल़ शिवाय दक्षिणेतील विविध राज्यांतील भाविकांचा प्रवास सुकर होवू शकेल़ त्यामुळे बल्लारशहा- गोंदिया पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावे, अशी मागणी दक्षिणपूर्व मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे़