शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बल्लारपूर टपाल खात्याचा भोंगळ कारभार

By admin | Updated: May 28, 2016 01:12 IST

पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते.

आरडीचे एजंट त्रस्त : आठ दिवसांपासून आॅनलाईन सेवा बंदबल्लारपूर : पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते. ग्रामीण टपाल जीवन विमा व अल्प बचत योजना राबविली जाते. देशाच्या आर्थिक व्यवहारात हातभार लावण्याचे काम अल्प बचत योजनेचे एजंट करीत आहेत. मात्र येथील टपाल खात्याचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. टपाल खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आरडीचे एजंट त्रस्त झाले असून येथील आॅनलाईन सेवा मागील आठ दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे.बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही अल्प बचतीचे काम करणारे शेकडोंवर एजंट कार्यरत आहेत. खातेदारांकडून मासिक बचत गोळा करून पोस्टाच्या कार्यालयात जमा करावे लागते. यात महिला एजंटाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. सदर एजंटाच्या माध्यमातून पोस्टाच्या कार्यालयात दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत खातेदारांची रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. मात्र येथील टपाल खात्याची आॅनलाईन सेवा १२ मेपासून बंद असल्याने आरडीच्या एजंटाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ वाजतापर्यंत आरडीचे खाते स्वीकारण्याची वेळ आहे.मात्र येथील टपाल विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे आरडीच्या एजंटाना कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच टपाल विभागात तांत्रिक सुविधाचा अभाव निर्माण झाला आहे. काही अडचणी असल्या तरी येथील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची वागणूक ग्राहकांसाठी अपमानास्पद असल्याची आपबीती येथील एका महिला बचत एजंटानी ‘लोकमत’ला सांगितली. (शहर प्रतिनिधी)