शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

बल्लारपूर टपाल खात्याचा भोंगळ कारभार

By admin | Updated: May 28, 2016 01:12 IST

पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते.

आरडीचे एजंट त्रस्त : आठ दिवसांपासून आॅनलाईन सेवा बंदबल्लारपूर : पोस्ट खात्याच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यात येतात. किसान विकास अल्प बचतीचे काम केले जाते. ग्रामीण टपाल जीवन विमा व अल्प बचत योजना राबविली जाते. देशाच्या आर्थिक व्यवहारात हातभार लावण्याचे काम अल्प बचत योजनेचे एजंट करीत आहेत. मात्र येथील टपाल खात्याचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना उद्धट वागणूक देतात. टपाल खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आरडीचे एजंट त्रस्त झाले असून येथील आॅनलाईन सेवा मागील आठ दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे.बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही अल्प बचतीचे काम करणारे शेकडोंवर एजंट कार्यरत आहेत. खातेदारांकडून मासिक बचत गोळा करून पोस्टाच्या कार्यालयात जमा करावे लागते. यात महिला एजंटाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. सदर एजंटाच्या माध्यमातून पोस्टाच्या कार्यालयात दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत खातेदारांची रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. मात्र येथील टपाल खात्याची आॅनलाईन सेवा १२ मेपासून बंद असल्याने आरडीच्या एजंटाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ वाजतापर्यंत आरडीचे खाते स्वीकारण्याची वेळ आहे.मात्र येथील टपाल विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे आरडीच्या एजंटाना कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच टपाल विभागात तांत्रिक सुविधाचा अभाव निर्माण झाला आहे. काही अडचणी असल्या तरी येथील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची वागणूक ग्राहकांसाठी अपमानास्पद असल्याची आपबीती येथील एका महिला बचत एजंटानी ‘लोकमत’ला सांगितली. (शहर प्रतिनिधी)