शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याकरिता बहुजन समाजाने एक होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:09 IST

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना ...

ठळक मुद्देनाना पटोले : गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराचे वितरण

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम तथा जीवन बागडे यांचा गौरव सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेतळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मारोतराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, रिपब्लिक पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्षा रिता उराडे, समता सैनिक दलाचे मुख्य संघटक विमलसुर्य चिमणकर, रिपाइंचे नेते रोहीदास राऊत, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाऊ निरभवने, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, अ‍ॅड.दिगांबर गुरपुडे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे कार्याध्यक्ष सत्यजीत खोब्रागडे, रिपाइंचे देशक खोब्रागडे, जेसा मोटवाणी, भदन्त अश्वघोष महाथेरो आदी उपस्थित होते.यावेळी स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराने जीवन बागडे यांना देऊन गौरविण्णयात आले. यावेळी पटोले म्हणाले, शासनाने मागासवर्गातील सर्वांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुदैव आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी, संचालन प्रा.सरोज शिंगाडे तर उपस्थिताचे आभार पद्माकर रामटेके यांनी मानले. यावेळी सुधीर राऊत, डॉ.राजेश कांबळे, बंटी श्रीवास्तव, अभय रामटेके, देवानंद कांबळे, जनार्धन गेडाम, अशोक रामटेके उपसिथत होते.