शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अवकाळीने घेतला तिघांचा जीव, ३१२ घरे ही कोसळली

By साईनाथ कुचनकार | Updated: April 26, 2023 19:46 IST

३१२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान, ६५ जनावरांचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून ३१२ घरांचे तसेच गुरांचे गोठे कोसळले आहे. दरम्यान, ३२१.५१ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ६५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाने पंचनामे करून आकडेवारी जाहीर केली आहे.

२५ एप्रिल रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या नैसगिक आपत्तीमध्ये जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने पंचनामे केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच दोघेजण जखमी झाले आहे. या वादळामध्ये ६५ पशुधनाची जीवितहानी तसेच पाच पशुधन जखमी झाले आहेत. पावसामध्ये जिल्ह्यातील ३१२ घरांचे व गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. शेती पिकांनाही मोठा फटका बसला असून तब्बल ३१२.५१ हेक्टरवरील शेत पीक जमीनदोस्त झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना व शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तलाठ्यांमार्फत पंचनामे केले आहे. यासाठी आवश्यक निधीच्या मागणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्याची मागणी केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर