शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर उपनिरीक्षकांच्या बदल्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:21 IST

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देअचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक झालेल्या बदलीने पोलीस निरीक्षकासोबतच जनतेला सुद्धा आश्चर्य वाटले. आता हाच बदल उपनिरीक्षकांच्या बदल्यांतून दिसून येणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.तालुक्यातील ठिकाणावर बदल हवा यासाठी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या बदल्या सर्वांना स्वागर्ताह असला तरी ऐन नवरात्रीत झालेल्या बदलाने पोलीस निरीक्षकांना जनतेशी जुळवून घेण्यास व योग्य घडी नीट बसविण्यात अवधी लागणार आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या व्हाव्यात, असा सूर जनतेद्वारा उमटत आहे. याचे कारणही तसेच असून बढती झाल्यानंतर एकाच ठाण्यात ठाण मांडून बसणारे महाभाग मूल बरोबरच इतरही ठाण्यात आहेत. एकाच ठिकाणी वावरत असल्याने त्यांची पकड इतर अवैध धंदे करणाºयांसोबत चांगली जमल्याचे दिसून येते.पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सर्वांना अचंबित करणाºया ठरल्या. या बदल्यावरुन नेहमी उन्हाळ्यामध्ये होणाºया बदल्यांना फाटा देत अवेळी बदल्या केल्याने सर्वांची भंबेरी उडाली. मात्र सर्वानी स्वत:ला सावरत वरिष्ठांचा आदेश मानत कामावर रूजू झाले.पोलीस प्रशासनात सूसत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेले पाऊन कौतुकास्पद आहे. मात्र अवैध काम करणाºया काहींना अस्वस्थ तर काहींच्या चेहºयावर हास्य फुलले आहे. ज्या ठाणेदारांनी अवैध धंदे करणाºयांवर जबर बसवले त्यांना ते ठाणेदार नको होते. काहीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले त्यांना ठाणेदार हवे होते. मात्र ‘विंचवाचं बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे अधिकाºयांची बदली ठरली असल्याने त्यांचे बिºहाड पाठीवरच असते, हेच यावरुन दिसून येते.मूलमध्ये पोलीस उपनिरीक्षक ठाण्यातच मुक्कामाला आहेत की काय, असा भास होताना दिसतो. शिपायांपासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचे अनेक जण याच ठाण्यात अथवा परिसरात फिरत असल्याने अवैध धंदे करणाºयांच्या ‘नाड्या’ त्यांना माहित आहेत. त्यामुळे केव्हा नाड्या दाबावच्या याची माहिती असल्याने त्याचा फायदा पोलीस उपनिरीक्षकांना होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या कराव्यात.