शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीची आदर्श गावाकडे वाटचाल; नागरिकांचेही योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती ...

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती पद्धत, आदर्श ग्राम बनविण्यासाठी आर्वीची वाटचाल सुरू आहे. गावात मशाल दिवंडी घेऊन स्वच्छतेसंबंधी लोकजागृती करणे, स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते झाडून मोकळ्या जागेतील घाण स्वच्छ करणे, गावात गुड मार्निंगचे पाच पथक तयार करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पुष्प देऊन शौचालयाचा वापर करण्यास सांगणे, यासह इतर उपक्रम राबविले जात आहे. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असल्याने शाळा व शाळेच्या परिसरात फवारणी करून सॅनिटाईझ करण्यात आले. महिलांनी गुडमार्निंग पथक तयार करून स्वत: पहाटे पाच वाजल्यापासून गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची खबरदारी घेत आहे. या उपक्रमात सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, सदस्य बंडू आईलवार, भास्कर डोंगे, मारोती महाकुलकर, सुवर्णा महाकुलकर, वंदना मुसळे, उषाताई उपरे, रामटेके, कोहपरे प्रयत्नरत असून, बचतगटाच्या महिला व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.