शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आर्वीची आदर्श गावाकडे वाटचाल; नागरिकांचेही योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती ...

सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती पद्धत, आदर्श ग्राम बनविण्यासाठी आर्वीची वाटचाल सुरू आहे. गावात मशाल दिवंडी घेऊन स्वच्छतेसंबंधी लोकजागृती करणे, स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते झाडून मोकळ्या जागेतील घाण स्वच्छ करणे, गावात गुड मार्निंगचे पाच पथक तयार करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पुष्प देऊन शौचालयाचा वापर करण्यास सांगणे, यासह इतर उपक्रम राबविले जात आहे. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असल्याने शाळा व शाळेच्या परिसरात फवारणी करून सॅनिटाईझ करण्यात आले. महिलांनी गुडमार्निंग पथक तयार करून स्वत: पहाटे पाच वाजल्यापासून गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची खबरदारी घेत आहे. या उपक्रमात सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, सदस्य बंडू आईलवार, भास्कर डोंगे, मारोती महाकुलकर, सुवर्णा महाकुलकर, वंदना मुसळे, उषाताई उपरे, रामटेके, कोहपरे प्रयत्नरत असून, बचतगटाच्या महिला व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.