शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

कलावंतांनी साकारले दारुबंदीनंतरचे भावविश्व

By admin | Updated: January 27, 2015 23:29 IST

दारुबंदी झाल्यानंतर जिल्ह्याचे स्वरुप काय असेल, कोणती परिस्थिती उद्भवेल, अवैध मार्गाने दारू येतील का, व्यसनाधिन युवकांचे काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.

चंद्रपूर : दारुबंदी झाल्यानंतर जिल्ह्याचे स्वरुप काय असेल, कोणती परिस्थिती उद्भवेल, अवैध मार्गाने दारू येतील का, व्यसनाधिन युवकांचे काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. मात्र यावरही उपाय आहे. दारुबंदी झाल्यानंतर व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बोलक्या भिंती उपक्रम याच उपक्रमातील एक मैलाचा दगड ठरत आहे.चंद्रपूर जिल्हा दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. आता व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी आम्ही चंद्रपूरकर, शील नाट्य पथनाट्य संस्था आणि श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय या तीन संस्थांनी व्यसनमुक्त समाजासाठी बोलक्या भिंती उपक्रम राबविला आहे. व्यसनामुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. अनेकांचे संसार उद्वस्थ झाले आहे. मुलांना वडील, काका, मामा एवढेच नाहीतर आईला तिच्या मुलाला मुकण्याची वेळ व्यसनामुळे येत आहे. त्यामुळे व्यसनापासून प्रत्येकांनी दूर राहिल्यास कुटुंब, गाव, देश सर्वांचे भले होणार आहे.हाच संदेश विद्यार्थ्यांनी भिंती रंगवून समाजाला दिला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कलावंत भिंती चितारत असताना नागरिकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती.(नगर प्रतिनिधी)