शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

चोरटी येथील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.

किसान क्रांती मोर्चा : आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा हळदा, बोळधा, मुडझा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्यामपूर, भूज, आवळगाव, कोसंबी, मुरपार, गायडोंगरे वायगाव व चोरटी परिसरात नरभक्षक वाघामुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ जुलै ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात दुपारी सहदेव पांडूरंग तलमले (५०) व नारायण शिवराम कांबळी (३५) यांचेवर वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. तसेच मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. तर अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनवीले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी व वाघाच्या हल्ल्यातील मृत पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी परिसरातील हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते, तसेच वनविभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन, मोर्चे, धरणे करुन वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या चोरटी येथील ग्रामस्थांना आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशार किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांना तहसीलदार विद्यासागर चव्हान यांच्या मार्फत देण्यात आले.या शिष्टमंडळात विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, नामदेव नखाते, अविनाश राऊत, सुधीर सेलोकर, मोरेश्वर उईके, शुभम पत्रे, नरेंद्र नरड उपस्थित होते.