शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST

चंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेला चंद्रपूर जिल्हा तापमानामध्येही राज्यातच नाही, तर देशात अव्वल आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा ...

चंद्रपूर : प्रदूषणामध्ये अव्वल असलेला चंद्रपूर जिल्हा तापमानामध्येही राज्यातच नाही, तर देशात अव्वल आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पुढील महिनाभर उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचे संकेत आहे. दरम्यान, शुक्रवारी चंद्रपूरचे ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटपर्यंत पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये, तसेच एप्रिलच्या सुरुवातीलाही पारा कमी होता. लाॅकडाऊनमुळे प्रदूषणाची तीव्रताही कमी झाली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटीपासूनच तापमान चांगलेच वाढत आहे. मागील चार दिवसांपासून तर तापमानाचा उच्चांक झाला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी ओसरली असून, जणू लाॅकडाऊनच झाला की काय, अशी स्थिती आहे. रविवारी दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मार्चअखेर उन्हाच्या तीव्रतेत झालेली वाढ, तसेच एप्रिलमध्येही कायम राहणार आहे. यामध्ये आणखी वाढच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच सुरक्षात्मक साधनांचा वापर सुरू केला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या झळ्या जाणवत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा उन्हाळा नागरिकांना तापदायक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाॅक्स

शुक्रवारी तापमानाचा उच्चांक

मागील चार ते पाच दिवसांपासून उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहे. असे असले तरी शुक्रवारी (दि. २)ला चंद्रपूरच्या तापमानाची ४३.९ अश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली, तर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली असून, चाळीस अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली.

बाॅक्स

असा राहील आठवडा

दरवर्षी विदर्भासह राज्यभरात चंद्रपूरचे तापमान अधिक असते. अनेकवेळा देशातसुद्धा तापमानामध्ये चंद्रपूर अग्रस्थानी असते. त्यामुळे यावर्षी उन्हाच्या झळा अधिक राहणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवडाभरही उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वाढणार असून, रात्रीही नागरिकांना उकाडा जाणवणार आहे.