शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: June 7, 2017 00:51 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा,...

किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती : संपाला संघटनांचा पाठिंबालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे तहसीलदरांमार्फंत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी येथील सर्व शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात संपावर जाण्याची घोषणा करुन संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध पक्षाचा व संघटनेचा पाठींबा असल्याचे घोषित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला आहे. त्या संपाचे लोन ब्रह्मपुरीमध्येही उमटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी सोमवारला तहसीलदारांंना निवेदन देण्यात आले.या शिष्टमंडळात विनोद झोडगे, नामदेव नखाते, प्रा. अमृत नखाते, अतुल राऊत, जगदिश पिलारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, महेश पिलारे, राऊत, प्रकाश चौधी उपस्थित होते.या आहेत मागण्याशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, धानाला प्रती क्विटल तीन हजार रूपये हमीभाव देण्यात यावे, विकासाच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनीवर अतिक्रमण करू नये, वयाच्या ६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजूर, कारागीर व असंघटीत कामगारांना दरमहा १० हजार रूपये पेन्शनचा कायदा लागू करावा, रेशन व्यवस्था मजबूत करून अन्नसुरक्षतेची हमी देण्यात यावी, आदिवासी गैर आदिवासी शेतकऱ्यांसाठी २००६ सालच्या जंगल जमिनीबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करून जमिनीचे पट्टे देण्यात यावे, जमीन, पाणी, अवजारे, खत, औषधे यावरील सबसीडी पूर्वरत करावी, वीज दरवाढ ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे, शेतमजूर व असंघटित कामगारांना प्रति दिन ३५० रू. किमान वेतन द्यावा असा कायदा करावा या मागण्याचा समावेश आहे.