शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: August 26, 2015 00:49 IST

तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,...

आरमोरी : तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,अशी मागणी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.संपूर्ण जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात यावर्षी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धानाची रोवणी करणे शक्य झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशाही शेतकऱ्यांचे धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरी अजूनपर्यंत जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आरमोरीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार, वसंत गेडाम, मनीषा दोनाडकर, दिलीप घोडाम, अशोक वलादे, अनिल भोयर, टीमराव मडावी, भाऊराव भोयर, लक्ष्मण जांभुळकर, चरणदास जांभुळकर, नानाजी जांभुळकर, बाबुराव जांभुळकर, रामचंद्र जांभुळकर, तानुजी सयाम, नाजुकराव सेलोटे, शिवराम आत्राम, डोमाजी वाघमारे, केवलराम ढालणे, प्रेमदास मनारे, काशिनाथ गेडाम, सोनाली दानी आदी उपस्थित होते.शासनाने आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर कराव्या, अन्यथा तालुका काँगे्रसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)