शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माणिकगड पहाडावरील जनावरांना उपचार मिळेना

By admin | Updated: November 15, 2014 01:32 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली.

जिवती : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या अनेक दिवसापासून येथील महिला पशुधन पर्यवेक्षीका हजर राहत नसल्याने उपचारासाठी जनावरे घेवून दवाखान्यात आलेल्या पशुपालकांना उपचाराविनाच परतावे लागत आहे. चकरा मारुन मारून अनेकांची जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तालुक्याचे ठिकाणी असलेया दवाखान्यात जनावरांच्या विविध आजारावर योग्य निदान होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र निदान तर सोडाच येथे डॉक्टरच राहत नसल्याची बोंब आहे. गावाची संख्या व तेथील पशुधनाची संख्या पाहता तालुक्याच्या ठिकाणी श्रेणी एकचे चिकित्सालय आवश्यक असून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षीका महिला दिल्याने उलट त्रास वाढला. त्यांची आता बदली झाली असून अद्याप कोणताही डॉक्टर येथे रुजू झालेला नाही. दवाखान्या अंतर्गत येणारी गावे व त्यांच्यातील अंतर व रस्त्याची दयनीय अवस्था ही महिला पशुधन पर्यवेक्षीका उपचारासाठी पाऊले उचलली नसल्याचे कळते.परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरे पाळली जातात. मात्र, जनावरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गावात उपचार मिळत नाही. मग जनावराला उपचारासाठी न्यायचे कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जनावरांना उपचार देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)