शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 24, 2015 00:33 IST

शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यावर्षीची दिवाळी मानधनाअभावी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाऊबीज भेटीलाही खो : चार महिन्यांपासून मानधन नाही

माजरी : शासनाच्या एकात्मिक बाल व महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची यावर्षीची दिवाळी मानधनाअभावी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भद्रावती तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांचे सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. दरवर्षी दिवाळीनिमित्त मिळणारी भाऊबिज भेटही वाटप झाली नाही. यामुळे दिवाळी कशी जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात नेते पुढारी यांनी प्रचाराच्या वेळी जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले आणि सत्तेत बसताच दिलेल्या आश्वासनांचा सर्वांनाच विसर पडला असल्याचा आरोप होत आहे.२४ तास सेवा देणाऱ्या या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन व भेट वितरण वेळेवर होत नाही. सरकारी निधी उपलब्ध करुन देण्यात विलंब होत आहे. या गरीब महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना वेतन व दिवाळी भेट नियोजित काळातच वाटप करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष घरोघरी फिरुन व अंगणवाडी केंद्रात रोज सेवा देणाऱ्या या होतकरु महिलांना वेळेवर मानधन मिळत नाही. यालाच ‘अच्छे दिन’ म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)