शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:59 IST

बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु असले, तरी आजही पाहिजे तशी जनजागृती झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागामध्ये काही बालकसुद्धा तंबाखूच्या आहारी गेले आहे. त्यामुळे शाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आता बालकदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे.भारतात दरवर्षी तंबाखुमुळे १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात हे प्रमाण ७२ हजार एवढे आहे. तर राज्यात दररोज ५२९ मुले तंबाखूच्या वापरास प्रारंभ करत असल्याचे एका अहवालामधून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तंबाखूच्या विळख्यातून प्रत्येकांना काढणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीनिमित्ताने राज्यातील सर्व शाळा, कॉलेजमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सुरू करण्यात आली. त्यानंतर आता बालकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :children's dayबालदिन