शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

शेतीची केली बोगस फेरफार

By admin | Updated: August 30, 2015 00:44 IST

जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे.

पाटण : जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे. त्यांचा ९ मार्च १९८९ ला मृत्यू झाल्याने वारसान नोंद २६ जून १९९१ ला करण्यात आली. वारसान नोंद करताना मृत्यू दाखला, वारसान दाखला, पोलीस पाटलाचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखल घेणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांना डावलून फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.फेरफारसंबंधीचे पूर्ण दस्ताऐवज तहसीलदार यांच्याकडे जाऊन पंधरा दिवस ते प्रसिद्ध करुन कोणाची तक्रार आहे का, असे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. कुणाची तक्रार आली नाही तर ते फेरफार करण्यात येते. परंतु या फेरफारात कोणतेही पुरावे न देता वारसानला सोडून दुसऱ्यांनाच वारसान म्हणून घेण्यात आले. यात फरीद अहमद शेख इब्राहिम, फातिमा बी मिनू खान हे वारसान नसताना वारसान म्हणून कोणतेही पुरावे न घेता वारसान म्हणून नोंद करण्यात आले. फकीर अहमद यांचे वारसान तीन मुली आहेत. इनायत शाहुला शेख, मोहबतनी महबुब शेख, खुशालबी बशीर शेख हे असून यांनी फेरफारसाठी अर्ज केला असता यांना धक्काच बसला. २६ जून १९९१ ला जेव्हा फेरफार करण्यात आले तेव्हा राजुरा तहसील कार्यालय होते. प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज करुन या प्रकरणाबाबत माहिती मागितली असता जिवती तहसील कार्यालयातून त्यांना माहिती देण्यात आली. त्यात तलाठी रेकॉर्डमध्ये उपरोक्त फेरफारच्या कागदपत्रांची पाहणी केली असता ते आढळले नाही, असे लिखित देण्यात आले. त्यातही शेख फकीर अहेमद अब्दुल रजाक यांचा मृत्यू दाखला ३१ मार्च २०१५ ला काढण्यात आला आहे तर १९९१ ला फेरफार झाले तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. याबाबत शेख यांनी पोलिसात तक्रार करून तहसीलदार, पटवारी व खोटे वारसान यांच्यावर रितसर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)