शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णय विरोधात अंगणवाडी सेविकांची धरणे

By admin | Updated: March 25, 2015 01:26 IST

अंगणवाडी महिलांनी दीर्घकाळ लढा देऊन मानधन वाढ मिळवून घेतली व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.

चंद्रपूर : अंगणवाडी महिलांनी दीर्घकाळ लढा देऊन मानधन वाढ मिळवून घेतली व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. अंमलबजावणी होऊन वाढीव दराने मानधन सुरू झाले. मात्र असे असताना सत्तेत नव्याने आलेल्या भाजप शासनाने तत्कालीन सरकारचा निर्णय बदलवून १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे केले. अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे ११ हजार ४०० रुपये तर मदतनिसांचे सहा हजार रुपये भाजप शासनाने गिळंकृत केले आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर धरणे देण्यात आले. मानधन वाढीचा निर्णय मागे घ्या, तत्कालीन सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी मार्गदर्शन करताना शासनकर्त्यांनी अंगणवाडी महिलांच्या पोटात खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. शासनाने हा निर्णय त्वरीत मागे घेऊन अंगणवाडी सेविकांची उपासमार थांबविण्याची मागणी केली. धरणे आंदोलनात शोभा मांडवकर, ज्योती लोडल्लीवार, आशा नाखले, संध्या खनके, रेखा रामटेके, कुंदा वाघमारे, वैशाली बोकारे, कविता बोकारे, शकुंतला शर्मा, सुशीला कर्णेवार आदी अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)