शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:28 IST

केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुभाष धोटे यांचे नेतृत्व : गोंडपिपरी तालुक्यातील शेकडोंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. अशातच शेतकºयांना प्रथमत:च संपावर जावे लागले. राज्य सरकारने फसवी कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. याविरोधात गोंडपिपरी येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या अभियानातंर्गत शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गांधी चौक ते तहसील कार्यालय निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व क्षेत्राचे माजी आ. सुभाष धोटे, कृउबा सभापती सुरेश चौधरी, राजीवसिंह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेचनकार, राजुरा तालुकाध्यक्ष दादाजी लांडे, शंकूजी येलेकर, तुकाराम झाडे, माजी उपसरपंच देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, हेमंत झाडे, राजु राऊत यांनी केले.मोर्चात सहभागी शेतकºयांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक धोरणा विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर तहसील कार्यालय परिसरात सभा झाली. सभेला आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन करून राज्य सरकारवर टिका केली. त्यानंतर तहसीलदार किशोर येरणे यांची शिष्टमंडळाने भेट घेवून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या आशयाचे अडीच हजार अर्ज व प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले.