शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पुन्हा अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: April 7, 2015 23:58 IST

चंद्रपूर जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. ..

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कोरपना, ब्रह्मपुरी, गडचांदूर, चंद्रपूर, भद्रावती आदी तालुक्यात मेघ गर्जनेसह पाऊस झाला. ब्रह्मपुरी तालुक्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे काही ठिकाणी रबी पिकांचे नुकसान झाले असून वादळी पावसामुळे काही शहरातील विद्युत पुरवठा बंद पडला होता. मेघजर्गनेसह आलेल्या पावसामुळे सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथील राईस मिलवर वीज कोसळली. मात्र यावेळी घरी कुणीच नसल्याचे कोणतीही जीवीत हाणी झाली नाही, घर मात्र जळाले. वीज कोसळल्याने घरातील सिलींडरचा स्पोट झाला. चंद्रपुरातही पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळ विजेचा लंपडाव सुरू होता. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याची ही चौथी ते पाचवी वेळ असून यावपूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)