शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

अखेर मोखाबर्डीचे पाणी चिमूर तालुक्याला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:43 IST

सिंचनासाठी वाळवंट असलेल्या चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परिणामी शेतकऱ्यांची पिके एका पाण्यामुळे जात होती. परिणामी शेतकरी सिंचनाची प्रतीक्षा करीत होते.

ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : जलक्रांतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सिंचनासाठी वाळवंट असलेल्या चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परिणामी शेतकºयांची पिके एका पाण्यामुळे जात होती. परिणामी शेतकरी सिंचनाची प्रतीक्षा करीत होते. पाणी समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी मोखाबर्डी जलसिंचन योजनेचे भूमिपूजन केले होते. अनेक कारणांमुळे ही योजना रखडली होती. मात्र आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नामुळे महिनाभरात चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.मोखाबर्डी जलसिंचन योजना अनेक कारणांमुळे रखडली होती. परिणामी शेतकरी योजनेसाठी चातकाप्रमाणे वाट बघत होते. शेतकऱ्यांच्या पाण्याची अडचण दूर व्हावी, म्हणून आमदार भांगडिया यांनी शासन स्तरावर पत्र व्यवहार केला. यात त्यांना यश आले असून ही योजना पूर्णत्वास आली आहे. बुधवारी आमदार भांगडिया यांनी जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता नाईक, विनोद अग्रवाल यांनी सिंचन योजनेची पाहणी करीत आमदार भांगडिया यांनी पंप हाऊसची कळ दाबून योजनेची टेस्टिंग केलीयावेळी भाजप ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, तालुकाध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, बकाराम मालोदे, बंडू जावडेकर, तालुका महामंत्री प्रवीण गनोरकर, सरपंच कलीम शेख, पं. स. सदस्य प्रदीप कामडी उपस्थित होते.निवडणुकीत चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुण देण्याची हमी घेतली होती. ती आज प्रत्यक्ष अमंलात येत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक जलक्रांती ठरणार आहे. तसेच येत्या काही दिवसात मासळ, मदनपूर क्षेत्रात सूक्ष्म ठिंबक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार.-किर्तीकुमार भांगडियाआमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.