शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

३५ वर्षांनंतर सावरगावात भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

सावरगाव येथे मागील जवळपास ३५ वर्षांअगोदर आठवडी बाजार भरत होता. मात्र, काही कारणास्तव तो बंद करण्यात आला. मागील पाच ...

सावरगाव येथे मागील जवळपास ३५ वर्षांअगोदर आठवडी बाजार भरत होता. मात्र, काही कारणास्तव तो बंद करण्यात आला. मागील पाच वर्षांपासून सावरगाव येथे आठवडी बाजार भरविण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी होती. याबाबत ‘लोकमत’ने अनेकदा वृत्त प्रकाशित केले होते. लोकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, मागील चार वर्षांपासून हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य नयना गेडाम यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या. त्यांचे प्रयत्न आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य यामुळे सदर प्रस्तावाला एकदाची मंजुरी मिळाली आणि आठवडी बाजार मंगळवारी सुरू करण्यात आला. आता दर मंगळवारी सावरगाव येथे आठवडी बाजार भरणार असून, या आठवडी बाजाराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.