शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:27 IST

गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडचांदुरात दररोज घडतात अपघात : चौकात गतिरोधक आवश्यक

ऑनलाईन लोकमतगडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहे. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरु असते. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे दररोज किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे.या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बस स्टँड) व बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालय जवळ) गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. विद्यालयीन तथा महाविद्यालयीन अल्पवयीन मुले भरधाव मोटार सायकल चालवित असल्याने दररोज अपघात घडत आहेत.२१ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले शाळेजवळ याच शाळेचे शिक्षक राजेश मांढरे सकाळी शाळेत येत असताना भरधाव येणाºया मोटारसायकलने त्यांना उडविले. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वार अल्पवयीन विद्यार्थी असून त्यांच्याकडे परवानासुद्धा नव्हता, असे कळते. शिक्षक मांढरे यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन तिनही चौकात वाहतूक शिपाई नियुक्त करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने तिनही चौकात गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.