शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:27 IST

गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडचांदुरात दररोज घडतात अपघात : चौकात गतिरोधक आवश्यक

ऑनलाईन लोकमतगडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहे. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरु असते. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे दररोज किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे.या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बस स्टँड) व बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालय जवळ) गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. विद्यालयीन तथा महाविद्यालयीन अल्पवयीन मुले भरधाव मोटार सायकल चालवित असल्याने दररोज अपघात घडत आहेत.२१ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले शाळेजवळ याच शाळेचे शिक्षक राजेश मांढरे सकाळी शाळेत येत असताना भरधाव येणाºया मोटारसायकलने त्यांना उडविले. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वार अल्पवयीन विद्यार्थी असून त्यांच्याकडे परवानासुद्धा नव्हता, असे कळते. शिक्षक मांढरे यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन तिनही चौकात वाहतूक शिपाई नियुक्त करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने तिनही चौकात गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.