शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुध्दवचन ‘पाली-भाषा’ संविधानात समाविष्ट करा

By admin | Updated: June 19, 2016 00:37 IST

भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भिक्खू संघाची मागणीचंद्रपूर : भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे. परंतु भारतातील बौध्दधर्मीय १५ कोटी लोकांच्या पाली भाषेचा समावेश नाही. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३४४ (१), ३५१(१) अन्वये अनुसूची ८ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सभासद भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांनी केली आहे. भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाने अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन पाठविले. भारत देशाचा इतिहास इ.स. पूर्व सहावे शतक बुध्द जन्म तिथीपासून सुरू होतो. प्राचीन स्तुप, चैत्य, उदयान, वन (अरण्यं), पुष्पकरणी, जननपद, निगम, शिलालेख, स्तंभलेख, अभिलेख, लेणी लेख, शिल्प, नाणी यातील पाली भाषा आणि ‘ब्रह्मी, खरोष्टी’ लिपीमध्ये बौध्द धर्मिय पाली भाषेत प्राचीन साहित्य जतन करून ठेवण्यात आले आहे. पाली भाषा भारताची ओळख आहे. तरी सुद्धा राज्यकर्ते या भाषेप्रति उदासीन असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ बुध्दगयाचे आजीवन सभासद भदन्त धम्मप्रकाश भदन्त श्रद्धारक्षित समपा समुेध स्मण सुमंगल आंबोरी वर्धा, समण चेत्तिय बोधी आंभोरा नागपूर हे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)