शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

कृषी जनजागृती फलकाचे अनावरण

By admin | Updated: May 3, 2015 01:36 IST

कृषी विभागातर्फे गुरूवारी आयोजित खरीप आढावा बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले.

चंद्रपूर : कृषी विभागातर्फे गुरूवारी आयोजित खरीप आढावा बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. या फलकाचे अनावर सुधीर मनुगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही शेतकरी मान्सूनमध्ये तर काही पूर्व मान्सूनमध्ये कापूस पिकाची लागवड करतात. त्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या खरेदीच्या तयारीत आहेत. तसेच अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथील भविष्याच्या भाकिताप्रमाणे कापूस पिकाचे उत्पन्न जास्त येण्याचे स्वप्न कापूस उत्पादक शेतकरी पहात असल्याने या संधीचा गैरफायदा काही लोक घेतात. त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. यामध्ये आर.आर.बी.टी. राऊंडअप बी.टी. तनावरची बी.टी. इत्यादीच्या नावाखाली विकल्या जाण्याची शक्यता आहे.हे बियाणे अधिकृत नसून शासनाने कुठलीही परवानगी दिलेली नाही. अशा प्रकारच्या बियाण्यांचे बिल दिल्या जात नाही. अशा बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या पॉकेटवर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, त्याचा उल्लेख नसतो व पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिले नसते. अशा बियाण्यांमुळे आपल्या शेताचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापूस बियाण्याची खरेदी अधिकृत परवानाधारकाकडूनच करावी. बियाणे खरेदीचे पक्के बिल न चुकता घ्यावे, कृषी केंद्र परवानाधारक पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा. कापूस बियाण्यांच्या पॉकेटवर सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ च्या चिन्हासोबत २ उभ्या रेषा गुलाबी रंगाच्या तपासून घ्याव्यात. बियाण्याचे पॉकेट सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करूनच घ्यावी. बियाणे उगवण क्षमतेची खात्री करूनच घ्यावी. त्याची अंतिम मुदत पहावी. अशा प्रकारचे जनजागृती फलस जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लावण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प अधिकारी आत्मा, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)