शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आमआदमी पार्टी किसान आघाडीचा मोर्चा

By admin | Updated: June 18, 2016 00:38 IST

आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला.

चंद्रपूर : आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला. आझाद बगिचा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव जगजीतसिंग यांनी नेतृत्व केले.जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कर्जमाफी, स्वामीनारायण आयोग लागु करा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह भाव द्या, बियाणे व खताचा काळाबाजार बंद करा, जंगली जनावरांपासून शेताच्या होणाऱ्या नुकसानीची व्यावहारिकपणे भरपाई करा, दुष्काळीभागात योग्य नुकसान भरपाई करा, वीज जोडण्या द्या, जलयुक्त शिवाराची कामे सार्वत्रिक करा, रोजगार हमी योजनेची कामे प्रामाणिकपणे व्हावी, चंद्रपूर जिल्हा प्रदूषण मुक्त करा आदी मागण्यांचा समावेश होता. आमआदमी पार्टी चंद्रपूर ग्रामीणचे संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, सचिव दीपड गोंडे, चंद्रपूर शहर मनपा संयोजक प्रशांत येरणे, सिंदेवाहीचे मनोहर पवार, बल्लारपूरचे परमजीतसिंग, नागभीडचे सुरेश कोल्हे, चंद्रपूर शहरचे अ‍ॅड. राजेश विराणी, सुनील मुसळे, सूर्यकांत चांदेकर, भीवराज सोनी, संतोष दोरखंडे, संदीप पिंपळकर, आकाश गड्डमवार, अशोक आनंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)