शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक

By admin | Updated: September 26, 2016 01:09 IST

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना सदर विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे,

सचिवांचे पत्र : शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाचंद्रपूर : शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना सदर विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०१७ च्या बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षेकरिता आधार कार्ड क्रमांक आवेदनपत्रात भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.या संदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सचिवांनी लेखी पत्र सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पाठविले असून तसे आदेश दिले आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या संदर्भात तत्काळ कळवावे व या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण मंडळाच्या कार्यालयास सादर करावा, असे पत्रात नमूद आहे. आधार कार्ड हे बालक, विद्यार्थी व नागरिकांची ओळख आहे. बोर्डाच्या परीक्षेत बोगस विद्यार्थी प्रविष्ठ होण्याचा प्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या सचिवांनी सदर निर्णय घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)