शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

६५ मोबाईल सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 01:01 IST

हरविलेल्या वस्तु परत मिळेलच याची शास्वती कमी असते. त्यातही मोबाईल सारख्या वस्तू असेल तर त्या पुन्हा सापडतील, हे अश्यकच वाटते.

हरविलेले मोबाईल : पोलिसांना यशचंद्रपूर : हरविलेल्या वस्तु परत मिळेलच याची शास्वती कमी असते. त्यातही मोबाईल सारख्या वस्तू असेल तर त्या पुन्हा सापडतील, हे अश्यकच वाटते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात गठित विशेष कृती दलाच्या पथकाने हरविले तब्बल ६५ मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना ते परत केले आहे. मोबाईल हरविल्याच्या व चोरल्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल होत्या. याची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी एक विशेष कृती दल तयार करुन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मिसींग मोबाईल शोधण्याची मोहिम आखली. नवनियुक्त पोलीस शिपायांचे गट तयार करुन त्यांच्या सोबत सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची एक एक चमू देऊन त्यांना हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे टास्क देण्यात आले. सायबर सेल चंद्रपूरच्या मदतीने हरविलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत तात्काळ तिथे स्थानिक गुन्हे शाखेची चमू रवाना केली. त्यामुळे हरविलेले तब्बल ६५ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले.पुन्हा मिळून आलेले मिसिंग मोबाईल नागपूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांचे हस्ते पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरविलेल्या मोबाईल पैकी बरेच मोबाईल २० ते २५ हजार रुपयापर्यंत किमंतीचे होते. (स्थानिक प्रतिनिधी)