शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियानाचा ६४५ शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 28, 2016 00:50 IST

पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे.

४ कोटी ६ लक्ष रूपयांचे अनुदान वाटले : यावर्षी ५२ लाखांचा आराखडाचंद्रपूर : पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे. फळझाडांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पीक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यात ६४५ शेतकऱ्यांनाी या योजनेंतर्गत फळबागांची लागवड करत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. फलोत्पादन अतिशय फायद्याची शेती आहे. विविध प्रकारच्या फळांना बाजारात चांगली मागणी असून दरही चांगला मिळत असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे फार आवश्यक आहे. त्यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच काही क्षेत्रात फळ पिकेही घ्यावीत, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान हे अभियान उपलब्ध करून देत आहे.अभियानाच्या क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत फळबागांमध्ये पपई, केळी, मसाला पीक, हळद, मिरची लागवड व पुष्पोत्पादन या पिकांसह त्यासाठी आवश्यक संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी, प्लॉस्टीक मल्चींग, शेडनेट हाऊस, हरीतगृह यामध्ये उच्च दर्जाची भाजीपाला लागवड व साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. सदर योजनेतील काही घटक शंभर टक्के अनुदानावर राबविले जातात. तर काही ५० व ३५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ६ लाखांचे अनुदान विविध बाबींसाठी आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा ५२ लाख रूपयांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)