शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

५८ हजार ५७ कृषिपंधारक शेतकरी थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST

कृषिग्राहकांनी थकीत वीजबिल भरावे, यासाठी राज्य सरकारने सवलत धोरण जाहीर केले. यासाठी महावितरणकडून ठिकठिकाणी मेळावे घेणे सुरू आहे. प्रादेशिक ...

कृषिग्राहकांनी थकीत वीजबिल भरावे, यासाठी राज्य सरकारने सवलत धोरण जाहीर केले. यासाठी महावितरणकडून ठिकठिकाणी मेळावे घेणे सुरू आहे. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे हे प्रयत्नशील आहेत. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, आलापल्ली आदी सहा विभागातील २९ उपविभाग अंतर्गत जनमित्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांना सोबत घेऊन कृषिपंप विजबिलाची वसुली आणि अकृषक थकबाकी वसुलीबाबत थेट संवाद साधण्यात आला. कृषिपंपधारकांचे मेळावे आयोजित करून वीजबिल भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे, चिरोली येथील ४४ ग्राहकांनी तीन लाख ६६ हजार तर मनगावातील ३८ ग्राहकांनी दोन लाख ८८ लाख व पिपरी येथे ४९ कृषी ग्राहकांनी ५ लाखांचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले. यावेळी मुख्य अभियंता देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, सरपंच मिनल लेनगुरे, अधीक्षक अभियंता प्रादेशिक कार्यालय (प्रकल्प) हरिश गजबे, सरपंच खामनकर, उपसरपंच येरेकर उपस्थित होते. थकबाकी वसुलीत उत्तम काम करणाºया वीज कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

१८ कोटींची ६७ लाखांची सवलत

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ७९ हजार ३०४ कृषिपंप ग्राहकांना २३३ कोटींच्या थकबाकीवर १८ कोटींची ६७ लाखांची सवलत मिळाली. शिवाय, २१ कोटी ३३ लाखांचा विलंब आकार व व्याज मिळून एकत्रितपणे ४० कोटी माफ होणार आहे. १९२ कोटी अशा सुधारीत थकबाकीपैकी निम्मी रक्कम ९६ कोटी कृषिग्राहकांना भरावा लागणार आहे. यातून कृषिग्राहकांचे १३६ कोटी माफ होऊन गाव व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे, असा दावा महावितरणने केला.