शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२२ गावांतील लाभार्थी सिलिंडरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:16 IST

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यस्थापन समिती सदस्यांना एलपीजी गॅस सिलिंडर वितरित करण्यासाठी सिंदेवाही तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देकोटींचा निधी बँकेत पडून : वनपाल, वनरक्षकांकडून तांत्रिक कामे करण्यास नकार

दिलीप मेश्राम ।आॅनलाईन लोकमतनवरगाव : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यस्थापन समिती सदस्यांना एलपीजी गॅस सिलिंडर वितरित करण्यासाठी सिंदेवाही तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामावर बहिष्कार टाकल्याने २२ गावांतील लाभार्थी सिलिंडरपासून वंचित आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना एलपीजी गॅस कनेक्षन दिले जाते. जातो. यासाठी गॅस कंपनीकडे सुरक्षा ठेव केंद्र शासन भरते. वनक्षेत्रावरील जळाऊ लाकडांच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करणे तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांना सवलतीच्या दराने सिलिंडर पुरविणे हा या योजनेचा हेतू आहे. २२ गावांतील १०० टक्के कुटुंबांना एलपीजी सिलिंडर वाटपचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी वनविभागाने या गावांचे सर्वेक्षणही पूर्ण केले. वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत क्षेत्र सहायक कार्यालय तांबेगडी, मेंढा, सिंदेवाही, नवरगाव तसेच गुंजेवाही येथून आतापर्यंत १ हजार ८७० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एलपीजी कंपनीला भरण्यासाठी सिंदेवाही येथील बँक आॅफ इंडिया शाखेत रक्कम जमा करण्यात आली.दरम्यान, वनरक्षक-वनपालांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्य संघटनेच्या नेतृत्वात वन विभागाच्या विविध तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकला. त्यामुळे वनसंरक्षण समितीची विविध कामे खोळंबली आहेत. बहिष्कारामुळे रक्कम बँकेच्या खात्यातच पडून आहेत. लाभार्थ्यांना आतापर्यंत एलपीजी सिलिंडर मिळालेच नाही. पात्र लाभार्थी योजनेच्या प्रतीक्षेत असून संकटांचा सामना करीत आहेत. सिलिंडर मिळाले नाही, तर वृक्षतोडीचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविला जात आहे. वन परिसरातील गावांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी हा प्रश्न तातडीने सोडवावी, अशी मागणी होत आहे.