शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:18 IST

देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : तोहोगाव येथे समस्या निवारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला गोंडपिपरी पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, जि.प. सदस्य वैष्णवी अमरबोडलावार, सरपंच हंसराज रागीट, उपसभापती वासमवार, महामंत्री खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, तहसीलदार सोनाली मिटकरी, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी ना. हंसराज अहीर यांनी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले. तसा अहवालही सात दिवसात पाठवण्याचे आदेश दिले. यावेळी तोहोगाव ग्रामपंचायतीने १४४ गरजवंतांना घरे मंजूर करून बांधकाम प्रगतीपथावर असल्याने ना. अहीर यांनी सरपंच हंसराज रागीट यांचा गौरव केला. भाजप सरकार सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत. याचा अनेकांना लाभ होत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश उत्तरवार यांनी केले. तर आभार हंसराज रागीट यांनी मानले.