शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

१८ दिवसांपासून २८ जनावरे चारा-पाण्याविना कोंडवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:20 IST

मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.

ठळक मुद्देएका गाईची मृत्यू : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी: मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.१ आॅगस्टला जनावरांची तस्कारी करत असताना कोठारीचे ठाणेदार संतोष अंबीके यांनी २८ जनावरांना वाहनासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात रवानगी केली. कोंडवाड्यातील बंदीस्त जनावरांच्या देखभालीसाठी चारा पाण्याची व्यवस्था करणे ग्रा.पं. प्रशासनाचे कर्तव्यच आहे. पण याकडे कानाडोळा करण्यात आला. कोंडवाड्यात चिखलाचे साम्राज्य पसरले. जनावरांना बसण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने उभे राहावे लागते. चारापाणी न दिल्याने ही जनावरे अशक्त झाली आहेत. चिखलामुळे जनावरांना जखमा झाल्या. शुक्रवारी कोंडवाड्यातच एकाचा मृत्यू झाला. तरीही ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दरम्यान हा प्रकार येथील जागरूक नागरिक आशिष भरारकर, इरफान शेख, दिनेश पेरगुलवार यांच्या लक्षात आल्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. मात्र त्यानंतरही स्वच्छता व चारा, पाण्याची व्यवस्था तसेच पशु वैद्यकीय अधिकाºयांकडून उपचार करण्यात आले नाही. कोंडवाड्यातील या जनावरांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे.तातडीने चारा आणि औषधोपचार केला नाही तर मुकी जनावरे केव्हाही प्राण सोडू शकतात. त्यामुळे गावकºयांमध्ये ग्रापं प्रशासनाविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.कोंडवाड्यात बंदीस्त जनावरांना चारा-पाणी व आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मरसासन्न अवस्थेत आहेत. काहींची स्थिती तर अत्यंत नाजूक आहे. कोंडवाड्यात प्रचंड घाण आहे. बसण्यासाठी योग्य जागा नाही. जनावरे रात्रंदिवस उभी राहतात. त्यांची शारीरिक स्थिती खालावली आहे. ग्रा.पं. प्रशासनाच्या चुकीमुळे ही परिस्थिती जनावरांवर ओढवली आहे.-आशिष भटारकर, सामाजिक कार्यकर्ता, कोठारीपोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. यातील काही जनावरे आधीच आजारी होती. कोंडवाड्याची क्षमताही कमी आहे. पण विशेष काळजी घेणे सुरू आहे.- एल. वाय. पोहरे, ग्रामविकास अधिकारी, कोठारी