शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

१४ गावांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:35 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण दुर्लक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा- मंगी, चंदनवाही, कळमना, चार्ली-निर्ली, नवेगाव- बाखडी, हिरापूर-निमगणी, भोयगाव-धानोरा, कवडाळा ही गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. रस्त्याअभावी या गावात अद्याप एसटी जात नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. विद्यार्थ्यांना पायी शाळेत जावे लागते. वेळेवर शाळेत पोहचत नसल्याने तासिका वाया जातात. या गावांना जोडणारा रस्ताच नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. सरकारने स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली. मोठ्या शहरांवर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. परंतु, आदिवासी दुर्गम भागात अद्याप रस्ते तयार झाले नाहीत. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक असल्याचे दर पाच वर्षांच्या निवडणूक प्रचारातून सांगितले जाते. पण ही गावे रस्त्याविना आहेत. १४ गावांतील रस्त्यांचे भाग्य उजळले नाही. नागरिकांना रस्त्याविना चिखल तुडवत जावे लागते.