शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

१४ गावांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:35 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण दुर्लक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.राजुरा तालुक्यातील पारधीगुडा- मंगी, चंदनवाही, कळमना, चार्ली-निर्ली, नवेगाव- बाखडी, हिरापूर-निमगणी, भोयगाव-धानोरा, कवडाळा ही गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. रस्त्याअभावी या गावात अद्याप एसटी जात नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. विद्यार्थ्यांना पायी शाळेत जावे लागते. वेळेवर शाळेत पोहचत नसल्याने तासिका वाया जातात. या गावांना जोडणारा रस्ताच नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. सरकारने स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली. मोठ्या शहरांवर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. परंतु, आदिवासी दुर्गम भागात अद्याप रस्ते तयार झाले नाहीत. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक असल्याचे दर पाच वर्षांच्या निवडणूक प्रचारातून सांगितले जाते. पण ही गावे रस्त्याविना आहेत. १४ गावांतील रस्त्यांचे भाग्य उजळले नाही. नागरिकांना रस्त्याविना चिखल तुडवत जावे लागते.