शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

१४ कोटींचा भेंडाळा प्रकल्प १० वर्षापासून धूळखात

By admin | Updated: December 23, 2016 00:49 IST

तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे.

पत्रकार परिषद : प्रकल्प पूर्ण करण्याची अविनाश जाधव यांची मागणी राजुरा : तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प १४ कोटी रुपयांचा असून त्याला पुनर्जीवित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. या प्रकल्पाची किंमत एक हजार ४५२ लाख असून प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २०१९ पर्यंत आहे. प्रकल्पाील लाभक्षेत्र तीन हजार ९१५२ हेक्टर असून संपादित क्षेत्र ६२८ हेक्टर आहे. बेरडी या गावाचे पूर्नवसन न झाल्यामुळे हा प्रकल्प होण्यास विलंब होत असून प्रकल्पाची किंमत वाढत चालली आहे. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील भेंडाळा, विरूर स्टेशन, खांबाळा, सिंधी, नलफडी, मुर्ती, विहिरगाव, कोलामगुडा येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. भेंडाळा प्रकल्पाचे काम ४० वर्षापासून सुरू असून चुकीच्या कालव्याच्या नियोजनामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जात आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी व वरदान ठरणाऱ्या या सिंचन प्रकल्पाला पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)