शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

१२ गावे अजूनही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:38 IST

जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देसावली तालुक्यातील स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे. परंतु, तालुक्यातील एकाही गावात कमाला प्रारंभ झाला नसून स्थानिक सरपंचासह जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.जनसामान्यांचे समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सावली तालुक्यात बिकट असून ती समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने सन २०१८-१९ वर्षात शासनाने राष्ट्रीय कृत्रीम पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त यादीत सावली तालुक्यातील कढोली, डोनाडा, पांढरसराड आकापूर, सायखेडा, डोंगरगाव मस्के, जाम बूज, करगावचक, विहीरगाव, उसेगाव, बोरमाडा, बेलगाव अशी १२ गावे समाविष्ट केली आहेत.सदर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सात कोटी ७८ लाख रुपये शासनांकडून मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली असूनही सावली तालुक्यातील कुठेच या योजनेचा प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या भुमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.