शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

१२ गावे अजूनही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:38 IST

जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देसावली तालुक्यातील स्थिती : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कउपरी : जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी लोटला आहे. परंतु, तालुक्यातील एकाही गावात कमाला प्रारंभ झाला नसून स्थानिक सरपंचासह जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.जनसामान्यांचे समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सावली तालुक्यात बिकट असून ती समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने सन २०१८-१९ वर्षात शासनाने राष्ट्रीय कृत्रीम पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणी टंचाई ग्रस्त यादीत सावली तालुक्यातील कढोली, डोनाडा, पांढरसराड आकापूर, सायखेडा, डोंगरगाव मस्के, जाम बूज, करगावचक, विहीरगाव, उसेगाव, बोरमाडा, बेलगाव अशी १२ गावे समाविष्ट केली आहेत.सदर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सात कोटी ७८ लाख रुपये शासनांकडून मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली असूनही सावली तालुक्यातील कुठेच या योजनेचा प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाच्या भुमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.