शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

१२ लाख ७ हजार ६१८ जणांनी घेतला कोरोनाविरुद्ध डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने तसेच ...

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने तसेच नागरिकांत संभ्रम असल्याने लसीकरणाची गती संथ होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या नियमित बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याने निराशेचे चित्र पालटले. १ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत २६८ केंद्रांवर ५ लाख ३३ हजार ३२३ जणांना लस देण्यात आली. यात सर्वाधिक लसीकरण ४ सप्टेंबर रोजी ४५ हजार ६९९ नागरिक, ९ सप्टेंबर रोजी ४५ हजार ४४० तसेच ११ सप्टेंबरला ४४ हजार २६३ जणांना, ३१ ऑगस्टला ४३ हजार ७०४ आणि २३ ऑगस्ट २०२१ रोजी ३९ हजार ७२० जणांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले.

बॉक्स

२ लाख ७२ हजार नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण

लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या १६ लाख ४१ हजार ८३० नागरिकांमध्ये १८ ते ४४ वयोगटात ९ लाख ६८ हजार ९४८, ४५ ते ६० वयोगटातील ४ लाख ४८ हजार ५८६ तर ६० वर्षांवरील २ लाख २४ हजार २९६ नागरिकांचा समावेश आहे. ९ लाख ३५ हजार ५१ जणांनी पहिला तर २ लाख ७२ हजार ५६७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.