शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जि.प. हायस्कूलमध्ये शिजतो निकृष्ट पोषण आहार!

By admin | Updated: December 4, 2015 02:41 IST

सरपंच-उपसरपंचाकडून पोषण आहाराची तपासणी; संतप्त पदाधिका-यांनी केली कारवाईची मागणी.

धाड: येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांंना निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी येथील सरपंच रिझवान सौदागर यांना केल्या होत्या. या तक्रारीवरून ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पालक यांच्यासह सरपंच-उपसरपंचांनी येथील उर्दू व मराठी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांंना निकृष्ट जेवण दिल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून, नेहमीच अशा प्रकारचे भोजन मुलांना वितरित होते. या शाळेत उर्दू व मराठीचे सुमारे १६८ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांंना देण्यात येणारे अत्यंत निकृष्ट व अपुरे भोजन दिल्या जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. सरपंच रिजवान सौदागर आणि ग्रा.पं. सदस्यांनी याबाबत रोष व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. वास्तविक प्रती विद्यार्थी कमीत कमी १६0 ग्रॅमप्रमाणे भोजन देणे अभिप्रेत असताना या शाळेवर थातूर-मातूर पद्धतीत भोजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांंना ते वाटप करण्यात येते. परिणामी असे भोजन बहुतेक विद्यार्थी घेत नाहीत. तसेच भोजनाची पाहणी केल्यानंतर शिजवण्यात आलेल्या भोजनात वापरण्यात येणार्‍या साहित्याची वाणवा आढळली असून, हा प्रकार धक्कादायक असून, संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाईची मागणीही यावेळी पदाधिकर्‍यांनी केली आहे.