शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गायखेड येथील युवकाचा धरणात बुडून मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 02:40 IST

१७ वर्षीय तरुणाचा तलावाच्या गाळामध्ये फसून मृत्यू झाला.

शारा : लोणार तालुक्यातील गायखेड येथील तलावात गावातील विद्यार्थी पोहण्यासाठी जातात. २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पोहत असताना ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रेमचंद शेषराव पवार या १७ वर्षीय तरुणाचा तलावाच्या गाळामध्ये फसून मृत्यू झाला.प्रेमचंद हा त्याची आई व बहीण धुणे धुण्यासाठी गेले होते व गावातील इतर मुले सोबत धरणात पोहत असताना अचानक प्रेमचंद हा गाळामध्ये फसला. तेव्हा त्याच्या आईने, बहिणेने व इतर पोहणार्‍या मुलांनी आवाज दिला. तसेच तो पाण्याच्या बाहेर येत नसल्याने त्यांच्या आईने शेजारच्यांना आवाज देऊन माहिती दिली. त्यावेळी वढव जि.प. सदस्य राजेश मापारी यांनी स्वत:हा तलावामध्ये मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तेजराव घायाळ, माजी शहर प्रमुख शिवसेना अशोक वारे, माजी सरपंच संजय घायाळ, पुरुषोत्तम घायाळ यांनी धरणामध्ये उतरुन मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तासानंतर त्या मुलाचे प्रेत मिळाले. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तलाठय़ांनी तातडीने जाऊन पंचनामा केला.