शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

होय ! मुलांचे बालपण हरवत आहे

By admin | Updated: November 13, 2014 23:53 IST

लोकमत परिचर्चेतील सूर, बालपण फुलेल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखीत.

बुलडाणा : मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य देतानाच त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे संस्कार हे आपसुक झाले पाहिजेत, असे वातावरण निर्माण करणे म्हणजे मुलांचे भावविश्‍व जोपासणे, त्यांचे बालपण सांभाळणे. बदलत्या काळात मात्र अपेक्षांच्या वाढत्या ओझ्याखाली आजची बालपिढी पुर्णत: दबलेली आहे. कदाचित या पिढीच्या बालपणाची व्याख्या आता तशीच करावी लागेल, अशी खंत व्यक्त करीत मुलांचे बालपण हरवित असल्याचे मत लोकम तच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले. परिचर्चेत ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, प्राचार्य शाहीना पठाण, डॉ. स्वाती लढ्ढा यांच्यासहभागासह बुलडाणा जिल्ह्यातील बालसाहित्यिक शंकरराव क-हाडे, गो. यो. सावजी व सुभाष किन्होळकर यांनी सहभाग घेतला. घराघरात असलेली ज्येष्ठांची संस्कार शाळा कमी होण्यापासून तर टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सच्या अती वापराबद्दलही या परिचचेत इशारा देण्यात आला. मोबाईलमध्ये इंटरनेटची असलेली सहज उपलब्धता ही मनोरंजन म्हणून वा परण्याऐवजी तिचा ज्ञान व माहिती मिळविण्याच्या दृष्टीनेही वापर होतो, हे बालकांना शिकविता आले पाहिजे. मुळातच त्यांच्यातील बालपण फुलेल, ते अभिव्यक्त होईल, असे वातावरण घरात निर्माण करा, हे सर्वांनीच आवर्जून सांगितले.