शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

यंदा खताची टंचाई नाही

By admin | Updated: May 7, 2015 01:19 IST

खरीप हंगामाच्या दृष्टिने काळाबाजारावर अंकुश; शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१५-१६ च्या खरीप हंगामात ५७ हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. त्यापैकी गत वर्षीचे आणि चालू वर्षाचे असे २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत सध्या उ पलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना ख ताची टंचाई भासणार नाही. शेतकर्‍यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. िपकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता सध्या तरी कमी आहे. येत्या काही महिन्यांत खतपुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र सध्या खताची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. ही बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढय़ा भावाने खतविक्री करीत शे तकर्‍यांना लुबाडणूक होण्याची शक्यत आहे. यावर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ७0 हजार मेट्रिक टन रासायानिक खताची मागणी करण्यात आली होती. यातून ५६ हजार ५00 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले, तर गतवर्षीचा उपलब्ध साठा आणि यंदा प्राप्त २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत उ पलब्ध आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय हंगामाच्या मध्यपर्यत मागणीनुसार खतसाठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.