शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दारूमुक्तीसाठी महिलांची एकजूट आवश्यक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:02 IST

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ठळक मुद्देजिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदत सत्यपाल महाराजांचे प्रति पादन  गर्दे सभागृहात पार पडला परिषदेचा उद्घाटन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील गर्दे हॉलमध्ये झालेल्या या परिषेदेच्या उद्घाटन  सोहळ्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे,  अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हिरकणीच्या संस्था पक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे मंचावर उपस्थित होत्या. या प्रसंगी दारू विकणार्‍या हातांना रोजगार उपलब्ध करून  दिल्यास दारूमुक्तीची पावले यशस्वीपणे मार्गक्रमित होतील,  असा विश्‍वास आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चि खलीच्या माजी नगराध्यक्ष शोभा सवडतकर यांच्या हस्ते स त्यपाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. जि. प.  सदस्य अँड. जयo्री शेळके, अस्तित्व महिला संघटनेच्या  प्रेमलता सोनोने, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे,  संजय कोठारी, विवेक लोढे आदींची याप्रसंगी उपस्थिती हो ती. प्रास्तविकातून दारूमुक्ती लढय़ाचा गोषवारा वृषाली बोंद्रे  यांनी मांडला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या उत्कर्षासाठी  काम करीत असताना त्यांना दारूची समस्या हा सर्वात मोठा  अडथळा असल्याचे जाणवले. कुटुंब उद्ध्वस्त करणारी  दारू बंद करण्यासाठी लढा दिला पाहिजे. या निश्‍चयानेच  दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून,  यापुढे हा लढा व्यापक करण्यासाइी महिलांनी गावागावातून  पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन  रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश वानखेडे  यांनी केले. -