शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दारूमुक्तीसाठी महिलांची एकजूट आवश्यक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:02 IST

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ठळक मुद्देजिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदत सत्यपाल महाराजांचे प्रति पादन  गर्दे सभागृहात पार पडला परिषदेचा उद्घाटन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील गर्दे हॉलमध्ये झालेल्या या परिषेदेच्या उद्घाटन  सोहळ्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे,  अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हिरकणीच्या संस्था पक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे मंचावर उपस्थित होत्या. या प्रसंगी दारू विकणार्‍या हातांना रोजगार उपलब्ध करून  दिल्यास दारूमुक्तीची पावले यशस्वीपणे मार्गक्रमित होतील,  असा विश्‍वास आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चि खलीच्या माजी नगराध्यक्ष शोभा सवडतकर यांच्या हस्ते स त्यपाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. जि. प.  सदस्य अँड. जयo्री शेळके, अस्तित्व महिला संघटनेच्या  प्रेमलता सोनोने, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे,  संजय कोठारी, विवेक लोढे आदींची याप्रसंगी उपस्थिती हो ती. प्रास्तविकातून दारूमुक्ती लढय़ाचा गोषवारा वृषाली बोंद्रे  यांनी मांडला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या उत्कर्षासाठी  काम करीत असताना त्यांना दारूची समस्या हा सर्वात मोठा  अडथळा असल्याचे जाणवले. कुटुंब उद्ध्वस्त करणारी  दारू बंद करण्यासाठी लढा दिला पाहिजे. या निश्‍चयानेच  दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून,  यापुढे हा लढा व्यापक करण्यासाइी महिलांनी गावागावातून  पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन  रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश वानखेडे  यांनी केले. -