शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्तीसाठी महिलांची एकजूट आवश्यक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:02 IST

मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ठळक मुद्देजिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदत सत्यपाल महाराजांचे प्रति पादन  गर्दे सभागृहात पार पडला परिषदेचा उद्घाटन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त  करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे.  जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ  मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार  नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार  परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील गर्दे हॉलमध्ये झालेल्या या परिषेदेच्या उद्घाटन  सोहळ्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे,  अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हिरकणीच्या संस्था पक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे मंचावर उपस्थित होत्या. या प्रसंगी दारू विकणार्‍या हातांना रोजगार उपलब्ध करून  दिल्यास दारूमुक्तीची पावले यशस्वीपणे मार्गक्रमित होतील,  असा विश्‍वास आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चि खलीच्या माजी नगराध्यक्ष शोभा सवडतकर यांच्या हस्ते स त्यपाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. जि. प.  सदस्य अँड. जयo्री शेळके, अस्तित्व महिला संघटनेच्या  प्रेमलता सोनोने, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे,  संजय कोठारी, विवेक लोढे आदींची याप्रसंगी उपस्थिती हो ती. प्रास्तविकातून दारूमुक्ती लढय़ाचा गोषवारा वृषाली बोंद्रे  यांनी मांडला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या उत्कर्षासाठी  काम करीत असताना त्यांना दारूची समस्या हा सर्वात मोठा  अडथळा असल्याचे जाणवले. कुटुंब उद्ध्वस्त करणारी  दारू बंद करण्यासाठी लढा दिला पाहिजे. या निश्‍चयानेच  दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून,  यापुढे हा लढा व्यापक करण्यासाइी महिलांनी गावागावातून  पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन  रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश वानखेडे  यांनी केले. -